Monday 24 December 2012

Do or Don't Crib : Overseas Electors : Arthat : Enrollement of NRIs



General site Address and Link Details for how to Vote from Oversea
1. Log on to http://ceokarnataka.kar.nic.in/, or http://ceo< your state Name>.nic.in 
2.   Don’t click on Online application that is not made for overseas people yet.
 
3. Cheack for Ovserseas Elctrors Option in left menu  Open the ECR Notification read it carefully

General Instructions

GUIDELINES FOR FILLING UP THE APPLICATION FORM-6A
Who can file Form-6A
1. Every Indian citizen staying in a foreign country, who has not acquired citizenship of a
foreign country, and has completed 18 years as on 1st January of the year, can make an
application in Form 6A for being registered in the roll for the constituency pertaining to the
locality in which his place of residence in India as mentioned in the passport is located. The
application in Form 6A can be presented to the registration officer concerned.
2. The applicant should have completed eighteen years of age as on 1st January of the year.
For example, if the application is for inclusion of name in the electoral roll with reference to
01-01-2011 as the qualifying date, the applicant should have completed 18 years as on
01-01-2011.
.
Where to submit the application in Form-6A
3. The application should be submitted directly to the Electoral Registration Officer (ERO)
of the constituency within which the place of ordinary residence of the applicant as given in the
valid passport falls. The Application in Form 6A can be presented in person to the ERO or sent
by post addressed to the ERO concerned.
[ The particulars and postal address of the EROs of all the constituencies of India can be
seen on the website of Election Commission of India (http://eci.nic.in) ]
Documents to be attached
4. Paste one recent passport size coloured photograph with a light background (preferably
white) showing the full face of the applicant.
5. Fill in all the columns in Form-6A. Write your name and other particulars as given in the
valid Indian Passport
6. If application is sent by post, it should be accompanied by photo-copy of the relevant
pages of the passport containing the photograph and all other particulars of the applicant and the
page containing the valid visa endorsement. These photo-copies should be got duly attested
by the competent official in the Indian Mission. Applications without the attested photo-copies
of these documents will be liable to be summarily rejected.
7. If the application is submitted in person before the ERO, the application should be
accompanied by a photo-copy of the relevant pages of the passport as mentioned above. The
original passport should also be produced alongwith the application for verification by the
registration officer. The passport will be returned immediately after verification.
Voting
9. It may be noted that after your enrolment, you will be able to cast vote in election in the
constituency, if you are physically present in the polling station along with your original passport
on the day of poll.

Sunday 23 December 2012

मातृदेवो भावो,, पितृदेवो भावो !



मातृदेवो भावो,, पितृदेवो भावो !



ते लेकरू जे पळत पळत माझ्या ओतीत आला आणि म्हणाला आई रापिस्त कोण आसतो ग... काय झाला त्या मुलीला , कोण आहे निर्भय??? कबर पोलिक मारतात आहेत त्या मुलीना... काय झाला संग न.. मी २ मीन. थांबली.. डोली पुसालेत.. तिला सागीतल मान्या बस देव बाप्पा ला सांगा कि तिला खूप सारी शक्ती दे हेय सगळा वाईत सहन करयला.. आणि खूप खूप  टाकत दे तिला.. देवा माझा नन्ही सी चिडिया ग! कसला ते गोस लेकरू गेला धावत आणि पार्थ ला घेवून उभी राहिली हि देव बाप्पा निर्भय ला लवकर बार कर , आणि मग मला विचारते आई हेय लोक काय करतात आहे.. देवा ला इंग्लिश काळात ती news ईकात होती.  माझा रडणं बगाहत होती.. फक्त ईतका कला तिला कि कुणी bad boys नि एका मुलीला खूप मारला आहे आणि तिला लागला आहे.. पण पोलीस ह्या मुलीना का मारतात आहे.. ते तर peace (ह्याचा आर्थ तिनी dictionary मध्ये अर्थ बघून ती news चं आर्थ समजून घेत होती.. )काय करू.. ग सोन्या .. ti la kay snagu..मी हतबल आहे मी निश्ब्ध झाली आहे .. काय हि भवनाची घुटमळ..मी रोज १६ डेक जगलायचा दुख डोक्याशी घेवून झोपते आहे.. काय हेय. अरे नैसर्गिक आपटी सहन करण्यची टाकत माणसा मधे जरी नसली तरी त्यचा दुख नसता... कारण त्यचा दोष नशिबाला देता येतो.. पण ईथे तर नशीब, संस्कार, देवपण, कोळून पिलेली आपल्य्ल्तालेच नराधम आपलं सोबतचा ह्याच पृथीवर जगतात आहेत.. अरे ज्या आई च्या पोतून जन्म घेतलास ती एके स्त्रीच होती रे नराधमा .. काही विचार.. तर करयचास.
आपला देश तो आपल देश असा म्हंटला जाता.. पण कुठे आहे तो देश ज्या देशांवर आम्ही प्रेम केला.. कुठे आहेत ती माणसा जी आईं लहानपणी शिकाल्वील साम्जावालीत.. कुटेह आहेत सगळे संस्कार जे आई बाबांनी दिलेत अआमच्या गुरुजानानांनी दिलेत का चूप बसलो आहेओत अपान.. हेय सगळा उउघ्द्या डोळ्यांनी बगाहतो आहेत नुसता.. उद्या २५ आली मग काय फेस्तीविफ्त्य चं मूड मधे आणि पुन्हा जसे थे.. मला तर असा वाटता आहे आहे कि ईतिहास आता बदलवला लागण अर् आहे
पानिपत ची लढाई,
मुसोलीनीचे तारका,
चानाय्कीय नितीत,
शिवाजी महाराजांनी एका मुसलमान बाईला आई म्हाणून सभोदिलेलेई स्पष्टीकरण आता विसरून नवीन ईतिहास लिहावा लागेल आहे पाठ्यपुस्त मंडळाला
२३ वर्षीय मुलीवर बलात्कार करयची ३ महत्वाची करणा..
आत्मा मरण म्हंजे काय?
स्त्री हि एके फालतू वस्तू आहे तिची हिंसा करणा हा पुरुश्त्वाचा जन्म सिधां हक्क आहे.. कारण स्त्रीत्वाला दाकाहालावाणारे जेल मध्ये मस्त बह्कार्य तोडतात हो ,, आणि जिवानिशी जाते ती मुलगी..
 आरे ज्या भारतभूमी वर दृपदी सारखी सती तिचा आपमन होवू शकतो तिथे तर रोज अशे सबहामंडप लागतील आणि रोज एके सती चा आत्मा कच्ची केला जाईल त्यात नवल आस काय.. .. कुणाला दोष द्यचा ह्याचा त्या मुलीला कि तिचा वय वादाला महणून, कि त्या लहान मुलीला कि जिचा वय आजून वाढला नाही म्हाणून.... सरकार नावाचं ईका भ्रामक कल्पनेला कि पोलीस नावाच्या भीती दयाला कार्याला.. काय हा गोंधळ.. काय हि परिस्थिती , आज सगळा देश जळतो आहे त्या निर्भय सोबत.. काय उउतर द्यची आम्ही आमच्या मुलांना कि हेय हेय असला जग निर्माण केला आहे आम्ही त्य्न्च्यासाठी.. काय दैला हो आईं बाबा तुम्ही आणि आम्ही काय करून बसलो हाय जगाचा... शी.. मला लाज वाटते आहे स्वतःला स्त्री महान्वून घ्यची.. काय सांगू देवश्री ला कि कसा समोर जायचा.....
मी ठरवला आहे.. मी रोज स्वतःचा माझ्या लेकराला सेल्फ देफेन्चे चे क्लासेस देणार.. कुणी असेल ईचून तर पाठवा तुमच्यातल्या हि त्या लपलेल्या दुर्गेला..आज दुर्गेचा आवताराची गरज आहे..

तेरे काजल मी मैन काली रायाना भरू, तेरी मेहदी मी मै कच्ची धुप्प भरू... तेरे नयनो मी सजा दु मैन एके नाय सपना..
उरी चीरींय ,, मेरी चीरायाया आगना फिर आज रे..

tumchi Sakhi!

Friday 7 December 2012

What is Purnabramha : Here is the Answere




Hi every One : Just want to share something , all senior people , please let me know if u like the Concept

I STARTED one Group with the Name Purnabramha

Purnbramha is a social concept which firmly believes in a simple credence of “hold hand and grow together” with noble and worthy endeavors. This also include homemade food preparations with authentic regional longstanding delicacies which are unfortunately vanishing gradually (thanks to our western style food habits).

There are 100 of org who run for Blind people, disabled People , poor people, needy people, may be all other type , but we are different , we are working for healthy people with unhealtly hearts... we give support to Normal Human being with all emotioanl block read what we are doing as group.

What we are doing as group
During diwali we gave Diwali faral in Bangalore for almost 50 families out of which few were old age couple so we delivered faral at their home me and Pranav went personally to give the delivery now story start from here

out of that one couple ask us that they will come and take the delivery of age grp 85 so this guy walk down to our home to collect the faral now he came and he was very halfing heavily breathing he said Anjali give me water i was lit surprised yep i gave water then he asked me Anjali i a hungry give me something to eat gave hot chakali he eat and he ask where our Devghar i said it is here i shown our devghar he said this is not our devghar then i said kaka do u remember u came to Jayanti place for faral then he relied he came to my place after that he was normal then he told he has got 2 son both are scientist and daughter in laws are also scientist but they are in UK from last 12 years and they didn’t turn up it seem 8 year back they have see their grandson and this guy stays here along with his wife and mother in law of age 98 they gave Man one and Manpower but they don’t have shoulder to share there emotion

when we went to their place to drop him he was talking after so many days it seem
coz they dont have anyone to talk this is one story

and second story is
New City , new Marriage and New job people come after and get settled in big cities
now she will get pregnant in couple of month she will aks her mother father or in-laws
both will say no to it so they don’t know what to do in the pregnancy and how to do thing on day to basis
doc are there but some gharelu thing will not get solve with docs so aging emotional block

Purnabramha is trying to connect this two couples this is what sakha sakhi concept of Purnbramha
we are connecting this two people and many more cases like this : i may not abe able to give an evidace for the same but i am getting many calls and sms for the same
If u like please join the group I will insist please go through the Post on the group like
1. How to wear sowala,
2. How to create Wick,
3. Pregnant Fathers (The most ignored emotion of the era)..
4. Please eat i will give u 1 million $s
5. Mothers Experience: Second Baby , a big Question ..
6. Mothers Experience: working Mothers and small Babies: emotional decision.
7. Sakha Sakhi concept and many more

And to run this social affair we are running one
Purnabramha Marathi Catering (Event Base Sp.food Catering) we have page also for the sme as PurnbramhaMarathiFood on FB

Please  join us on
Discussion : http://www.facebook.com/groups/PurnaBramha/
Like us : http://www.facebook.com/PurnabramhaMarathiFood

Regards
Purnabramha Team

Thursday 6 December 2012

Tring Tring



ट्रिंग ट्रिंग : फोने ची बेल वाजली आणि मी ध्वता जावोन माझ्या डेस्क वरचा काल घेतला ..हुम्म हा निघाला होता ऑफिस साठी... मला बारा वाटला मुंबई बोंब स्पोठा पासून मी जरा घाबरूनच आसते असो... पण मग मात्र मी नॉर्मल झाले आणि ओद्क मध्ये असल्या मुले कामाला जोरदार सुरवात झालेली होती.. लोक आगदी डबे सुधा डेस्क वर खातात .. मी त्य्तली नव्हे.. जे काम जिथे ते काम तिथे झाला पाहिजे असा माझा रुल .. माझे रूळ कोण मानतो ईकडे मी एकटीच J , पण काम चालू झाल , दुपारी पुन्हा रिंग वाजली आणि मी खुश झाले झाला वाटता जेवण , चला चं भाजी आवडली का रे हो हो चं झाली होती , आरे मुर्खा दाबा तरी उघडलास का मी भाजी नाही कालासालेला वरण दिला आहे डब्यात..हशा.. तू आसच करतो न प्रा.. असा नाही बअ मी किती मरमर करून जेवण बनवते आणि तू आहे कि तुला नकोच असता सगळ.. हात ब.. आग ऐकशील का वेळ नाही मिळाला आणि तू पुन्हा जेवणार नाही म्हाणून सगुण टाकला को चं झाली भाजी.. पण तू जेवून घे मी जेवतो थोड्यावेळानी.. तसा हि मला बाहेरचा जेवण नाही आवडता ग .. माझ्या आवडीचं हातच्या पोळ्या आणि भाजीच मला जास्त प्रिया आहे.. हेय खरा हि आहे बिचारा आगदी रेसिप्तीओन वरून जरी आला आसेल तरुइ घरी २ पोळ्या खाली शिवाय झोपला नाही मागची १० वर्ष .. J हुम्म ४ वाजता मी रिंग दिली आणि विचारलं जेवण झाला का रे.. महानला हो ग झाला आणि आता चाह घेतो आहे पण डेस्क वर. थडा काम जास्त आहे मी मग बोलतो.. हेय २ २ मीन ताचे काल मनाला किती शांतता देवूओन जातात हेय मी अनेकदा अनुभवला आहे.. जेव्हा तुम्ही ईखाद्या माणसाशी एकरूप झालेले आसता तेव्हा तो तुम्हा आगदी ऑफिस ला सोडून जरी निघत असेल तरी डोळ्यात पाणी येत हेय नक्की.. मी निघाली म्हाणून समस टाकला आणि बस मध्ये बसले खरी.. पण समस चा उत्तर समस नि न येत ईका अपरिचित कॅलर नि आला .. बप्प रे मी घाब्र्लीच.. विचारलं तो कुठे आहे .. तिकडून आवाज आला आहो बाई हा तुमचा कोण मी विचारलं हा म्हंजे ?? आरे हा जो इकडे पडला आहे , आरे देवा कुठे पडल आहे कोण पडला आहे , आहो हा तुमचा नवरा आहे का ईकडे wifeee लिहून आला आहे.. हो हो मी त्यची बायको आहे काय झाला त्यला ... काही नाही हो घाबरू नका.. हा धडपडला आहे.. मी हास्य्लाचा लागले २ मीन श्वास थांबलेले होते माझे.. आणि हा त्यच्या सवयी नुसर धडपडला.. हा कधी कधी बोल्यात गुंग होवून जातो आणि लक्षातच येत नाही कि ठेच लागून पडेल म्हाणून.. नाही हो तुम्ही हेय lightly ghewoo naka आणि जमत आस्लायाता लगेच निघा मी ह्याल घेवून जातो...बाप रे.. कुठे घेवून जाता त्यला काय झाला आहे सांगाल का?? सांगतो हा धडपडला .. रस्त्यावर येवून सरला truck kahli aala बार मी जातो ह्याला घेवून तुम्ही या नक्की मी जवळचं हॉस्पिटल मध्ये जातो आहे .. बर मी निघालेच.. आणि माझी पांढरी गह्बारली, पण plan of action कधी काळी ह्यांनी बनवून दिलेला होता.. सो मी घरी काल केला सागितला कि मी उशीरा येते आहे आणि बाकी स्गालाया required arrangements केल्यात.. आणि मी निघेल तरातरा .. वाटे कितीतरी विचार मनाला शिवून्जात होते .. पण मी खंबीर होते... मी पोहोचली तोवर डॉक् आलेले होते आणि मी वाट बगःत होत्ये कि ते काय सांगतात .. तितक्यात तो उठला आणि त्यनी आवाज दिला ... तो आवाज मला दिसला पण ईकू नाही आला.. म्हणून मी अजून समोर गेले .. इतक्यात खूओप जोरदार ब्रेक्स लागलेत आणि बस थांबली ...हेय भगवान हेय सगळा स्वप्न होता तर.. आणि चालू झाला त्या समस ला उत्तर न आल्यामुळे.. बप्प रे.. नको रे बाबा असा काही नाही आणि नको करूस.. प्रेम आशय प्रेमळ संवेदनेला जपूनच ठेवण्यची टाकण् देवबाप्पा तू दे हेय नक्की.

Wednesday 5 December 2012

जर pause Life madhe aala aasta tar



TapeRecorder, किव्हा सी डी प्लायेर , तेही कार मधल एक खूपच सुदर इंग्लिश गण चालू होता.. मी त्यला त्या गानायचा आर्थ समजावून सांगत होते.... प्रत्येक शब्द मी जगात होते त्या गाण्य्सोब्त ते समजावून साग्न्यची तडफड मला आणखीन आणखीन ते गण आक्याला बघ पडत होता , माझ्या जीवाची घालमेल आजूनही संपलेली नव्हती.... खरा काही गाणी आपली किती जवळची असतात कि जी श्वास हि थांबवू शकत असतात... मग तो पोर्खेळी आतःवाला , मी हसले मी लाजले , त्यला बघितलं आणि एका क्षणात मी भूतकाळात खेचली गेले... मेघांना सोबत ती गाणी ईक्ताना किती मजा याची आम्ही आमच्या इमाजिंनरी बोय फ्रीइंद्स ची उशी म्हणून  हात घेवून नाचत आसू.. ते दिवसाचा फुलपाखरासारखे उडून जातात... पण हा सुधा तितकाच चं ते गण समजून घ्नायचा पुरण प्रयत्न करणारा. त्यला फारसा आवड नाही इंग्रजी गाण्य्ची..पण माझ्या खाता आखतो बिचारा कधी मधी... मीही त्यला जबरदस्ती नाही करत... आणि घर आल , गाडी बंद झाली ते गण अर्धाच तिथेच थांबला. ती नाचणारी जयति आणि मेघना तिथेच सातू लागल्या गात त्तीठेच थांबून गेल्यात.. ते स्वस तिकडेच अडकलेले. सगळच जिथल्या तिथ.... आणि मी शांत पाने घरी पोहोचले.. लेकराची चिव चिव, जेवण, स्वयपाक झोप शाळा आणि मग पुन्हा दुसऱ्या दिवशी नावं जोमानी कार ने ऑफिस ला जायला निघालेत तर चाक ती सगळी थांबलेली मंडळी पुन्हा नाच्याला लागली.. मोठ्यांनी पुन्हा तेच गण पुसे झालेला चालू झाल. त्य्चाय्साठी रात्र नव्हतीच मुळी.. "Pause" किती चं सोय आहे हि सगळ्या टेप रेकॉर्डर मध्ये ... काश मी माझा सगलात चं वाला जीवन आसच आयुशाभर "Pause"  करू शकली आस्ति तर .......

Tuesday 4 December 2012

चि.कु. ते चि.सौ.का.






मी आले होते मुंबई माझ्या आणि maay बापांची स्वप्न पूर्ण करयला.. दिवस जात होते ऑफिस चा कामही वढत होता.. आंत प्रत्येक शुक्रवारी फोन कारणही जमत नव्हता आई बाबाना.. आणि आचानक ईक दिवस आयेचा फोने आला म्हाणाली आग तुझ्या लग्नच चालू करतो आहे.. तुझा छान वाला फोटो दे अथवा का मीच पाठवू देवू माझ्या जवळ आहे जो मावशीच्या मुलीच्या लग्नातला काढला होतास तो वाला छान  दिसते आहेस त्यात...

आणि माझा श्वास २ मीन थांबला मी स्वतःला सावरलं.. आणि आये ला म्हंटला कि मी करते तुला फोन.. परत २ मीन . आज पर्यंत येणारी ची. कु. जयातीस वाली पत्र आता ची. सौ.का. च्या नवनी येतील कि काय?? ह्यात हेय का. म्हंजे कांग्शिनी ( जी लगानच्या विचारान अंधे गुतालेलेई अशी जी ती) , आग मी विचारच केला नाही आहे कधी ह्या गोष्टींचा आई , पण बाला तु आता मोठी झाली आहे स्वतंत्र विचाराची स्वत्रांत्र मुलगी.. आणि मुलगी महाने ताल हात्वारचा............. बस ऐ पुरे मला समाजल . मी तयार आहे लग्नाला.. एके पोरखेळ उउतर आणि त्यचा ईतका मोठा रूप समोर येईल असा वातातालाचा नव्हता.. लग्न ची defination काय हेय माहित नाही.. आणि चाले म्हणे लग्न करयला असो.. झाला आई बाबांची तयारी चालू झाली. मी जोब चालू करून जेम तें २ वारश्या पूर्ण झाली होती.. आणि आता हेय लग्न , माझ्या साठी लग्न नवीन नव्हता , पण माझा लग्न हेय नवीनच कि हो. माया मावाषाय् आत्या सगळे ची धद्पद चालू.. कारण आमच्या गह्रात मी ईक्तीच मुलगी आणि बाकी सगळं मुलींचे लग्न झालेल.. भावू लोक माझी वाट बगः थांबलेले.. J बिचारे .... पण खरा सांगू माझी बिदाई वाला सीन मध्ये हीच सगळी लोक जास्त रडलीत माझ्याही पेक्षा जास्त.. असो.. मला अ४/५ फोतोत्स dakhawanyat आलेत , २/३ मुला बघयला सुधा आलीत, इ इमान मुंबयेत भेत्याल आलीत ( आम्ही नाव्वीन विचारांचे म्हणून) आगदी mag lage राहो मुन्ना भाई मध्ये दाकःवली आहे तशी सुधा ईक भेट मी घेताल्यची आठवते .. बस ठरवा जो आगदी पहिल्या पाहणाय्त आवडेल आणि जयची खरी ओळख त्यच्या डोल्य्तून देईल तोच खरा माझा साथीदार ( आगदी पुस्तकी होता हेय सगळा) पण काय करता भेटली बर्यचं लोकांना, कधी माझे विचार खूप क्रांती करी म्हाणून तर मी म्हणे खूपच कॉन्फिदेंत आहे म्हाणून २ ३ झणी reject हि केला.. आणि काहीझानाना मही reject केअल.. शेवटी आई नि मला विचारला कि बाई तुला कुणी आधी पासून अआडतो का .. मी काय उतर देणार.. “नाही” ग ! मग आगदी राज कुमार यावा तसा हा आला , तेव्हा आगदी बाईक घेवून style marat आला होता , आता फिरतो आहे bichara cycle war fitness ka sawal hai sir हा तर मला बघितला आणि pasant केला . २ मीन मी स्तब्ध होती.. अ तोच होता माझ्या स्वप्नच राजकुमार.. हा हा हा हा हशा , आरे हा तर माझा बाल मित्र माझ्या सोबतचा शाळेत शिकला आणि आज असा माझ्यासमोर.. व क्या चमत्कार है .. अरे तू तर माझ्या शाळेतला न रे.. आपण भिडे सरांच्या वर्गाला सोबत भांडण करयचा  , अरे हा तर तोच आहे सही.. व पण हा असा माझा होणारा नवरा म्हणून उउभा राहील असा कधीच वाटला नव्हता.. आणि चक्क तासाचा झाला.. मी एके मीन. लाजली, एके मीन ठ्माबली, आणि वाटला कि हो bahuda देवानी चा माझ्या साठी चा पाठवलेला साथीदार.. मी स्तब्ध होती.. आणि तो आला त्यनी मला मागणी घातली : माझ्याशी लग्न करशील मी नाकाल्त त्यला हो म्हणतल.. आणि लग्नाची शाहनायी वाजली.. माझे हाथ मेहेनदी नि रागालेत.. सुंदर शेला आणि शालू घालून मी सजलेली होते.. किती साऱ्या ईचा आकांक्षा घेवून तो त्यची सतत बडबड करण्यची सवय शाळेतली, त्यला माझ्या मुये मिळालेला मार शाळेतला.. आणि असे अनेक प्रसानाग डोळ्यासमोरून जात होते.. हळद लागलेली मी एका अप्रतिम हृदय्स्प्रशी वातावरण वावरत होती. अक्षदा डोक्यावर झरा झरा पदालाय्त. मी त्यची होत होते.. त्यचा पहिला स्पर्श हर घालतानाच.. ते चोरून बघाना अंतरपाठतून त्यच्या भवानी त्यला चीदावाल्यची एके झलक, आणि ते सगळच आग्याम होता. आई चा पदर सोडून स्वतः एक जवाबदार सून बायको ऐ होणाररी मी , त्या सगळ्या हळव्या पण जोपासून ठ्वायला जाणाऱ्या सगळ्या ख्सानाना टिपून घेत होती.. सुलग्न लागला आणि अतार्पाठ सुटला.. हर घातले गेलेत... माग्लास्थ्कांचा सुदर ध्वनी कुठेतरी जावोन शांत झाला आणि मी खदखदून जागी झाले ती त्यच्या बाहुपाशात.. आज मी ची.कु जयंती ची  ची.सौ.जयंती झाली होते ...